हि प्रेम कथा वाचून डोळ्यातून अश्रू नाही आले तर नवलच...
त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाडप्रेम होते. त्याचं जरा जास्तच.तिच्यासाठी काय करु आणि काय नको असंत्याला झालेलं. पण त्याचा खिसा कायमफ़ाटलेला. कडकाच होता बिचारा. पण भलताचromantic . तिच्याशिवायजगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे.तिला काहीतरी गिफ़्ट द्यावं असंत्याला मनापासुन वाटतं होतं. पण द्यायचकाय...? खिशात तर दिडक्या नाहीत..शेवटी नराहवुन त्याने तिला रंगीत कागदांची फ़ुलंचप्रेझेण्ट केली.. ती खुषहोती..तशीही तिची त्याच्याकडुन फ़ारमोठी अपेशा नव्हती. तो जे देत होता त्यातती समाधानीच होती.. तसाही तो सामन्यचहोता. जेमतेम नोकरी.. भविष्यात काही करुनदाखवेल असं पाणीही त्याच्यात दिसतनव्हतं...पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले तेदोन जीव सुखात होते..... पण एक दिवससगळा नुरच पालटला..ती म्हणाली, "तुझ्याबरोबरं आयुष्य जगायंच म्हणजे नेहमी असंरडखड्त, मन मारतचं जगावं लागेल..काय सुखातठेवणार तु मला..? काय आहे तुझ्याकडे...? - तरकाहीच नाहि...मी परदेशी चाललेआहे..पुन्हा कधीच परत येणार नाही..तुमला विसर. आजपासुन आपले मार्ग निराळे..माझा- तुझा संबंध एकडेच संपला......."ती कायमची निघुन गेली... हा मॊडुनपडला....संपलाच जणु काही....सर्व काही संपलेत्याच्यासाठी.. दिवस सरलेआणि याच्या मनातली दु:खाची लाट ऒसरुनसंतापाच्या लाह्या तड्तडायला लागल्या..त्यानेठरवलं, ’ तिने पॆशांसाठी आपल्याला सोडलंना..? मग आता पॆसाच कमवुन दाखवायचा.इतका की आपल्यापुढे सारं जग तिला थिटंदिसलं पाहिजे..’ पुढे.. या जिद्दीने पेटुनउठ्ला तो..झोकुन दिलं स्वतःला..! कष्टकेले..राब राब राबला..मित्रांन ीमदतकेली.चांगले लॊक भेट्ले..त्याचे दिवसपालटले..तो खुप श्रींमतझाला..स्वतःची कंपनी उभारली..पॆसा, नोकर,चाकर, गाड्या, मानमरातब सगळं कमावलं.विरहाच्या आगीतुन,प्रेमभंगाच्या अपमानास्पद दुःखातुन तो बाहेरपडला..उभा राहिला..जगण्यासाठी धडपडला आणि यशस्वीही झाला..पणतरीही त्याच्या मनात चुटपुट कायमचहोती..ती सोडुन गेल्याची..तिनंनाकारल्याची..आप ल्या गरीबीचा अपमानकेल्याची..तिच्यावरच्या प्रेमाची जागा एव्हाना तिरस्कारानेघेतली होती..एक दिवस त्याच्या आलिशानगाडीतुन तो जात होता..बाहेर मुसळधारपाऊस पडत होता..गाडिच्या काचेतुन बाहेरपाहतो तर म्हातारं व्रुद्ध जोडपं एकाचछत्रीत कुड्कुडत उभंहोतं..ं..भिजलेल्या त्या दोघांना पाऊल उचलणंअवघड झालं होतं.. त्यानेगाडी थांबवली..आणि नीट पाहीलं..हे ’ तिचेच’आई-वडील.!! त्याने त्यांच्याजवळगाडी थांबवली..त्यांन ा गाडीतबसण्याचा आग्रह करावा असं त्याला वाटतहोत..त्याच्या मनातली सुडाची आगजागी झाली होती..त्यांनी आपली श्रींमती पहावी..त्यानी आपली गाडी पहावी..आपली प्रगती पाहूनत्यांच्या लेकीनं जे काय केलं त्याचा पश्चातापव्हावा..असं त्याला मनोमन वाटतंहोत..तिला धडा शिकवण्याच्या..अ पमाना च्या घावांची परतफ़ेडकरण्याच्या एका वळणावर आपण आलॊ आहोत हेत्त्याला जाणवतं. ते दोघे मात्र स्मशानभुमीकडे थकल्या खाद्यांने चालतचराहातात..हा गाडीतुन उतरुन त्यांच्या मागेजातॊ. "..पाहतो आणि कोसळतोच.." तिचाचफ़ोटो..तसाच हसरा चेहरा...आण कबरीजवळठेवलेली त्याने दिलेली कागदांची फ़ुलं...हा सुन्न झाला...धावतचगेला कबरीकडे...तिच्य ा आईबाबांना विचारलं...काय झालं ते सांगा.... तेम्हणाले..."ती परदेशी कधीचगेली नाही.तिला ' कर्करोग’झाला होता..तो झाल्याचं कळलं तेव्हा थोडेदिवस होतएतिच्या हातात...आपल्या अकाली जाण्याचं दुःखतुझ्या वाट्याला येऊ नये म्हणुनप्रेमभंगाचा चटका देवुन ती गेली..तू संतापुनउभा राहशील..जगशील.. यावर तिचा विश्वासहोता.., म्हणुन तिनं तुला सोडुनजाण्याचा नाटक केले..ती गेली...आणि तूजगलासं.
त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाडप्रेम होते. त्याचं जरा जास्तच.तिच्यासाठी काय करु आणि काय नको असंत्याला झालेलं. पण त्याचा खिसा कायमफ़ाटलेला. कडकाच होता बिचारा. पण भलताचromantic . तिच्याशिवायजगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे.तिला काहीतरी गिफ़्ट द्यावं असंत्याला मनापासुन वाटतं होतं. पण द्यायचकाय...? खिशात तर दिडक्या नाहीत..शेवटी नराहवुन त्याने तिला रंगीत कागदांची फ़ुलंचप्रेझेण्ट केली.. ती खुषहोती..तशीही तिची त्याच्याकडुन फ़ारमोठी अपेशा नव्हती. तो जे देत होता त्यातती समाधानीच होती.. तसाही तो सामन्यचहोता. जेमतेम नोकरी.. भविष्यात काही करुनदाखवेल असं पाणीही त्याच्यात दिसतनव्हतं...पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले तेदोन जीव सुखात होते..... पण एक दिवससगळा नुरच पालटला..ती म्हणाली, "तुझ्याबरोबरं आयुष्य जगायंच म्हणजे नेहमी असंरडखड्त, मन मारतचं जगावं लागेल..काय सुखातठेवणार तु मला..? काय आहे तुझ्याकडे...? - तरकाहीच नाहि...मी परदेशी चाललेआहे..पुन्हा कधीच परत येणार नाही..तुमला विसर. आजपासुन आपले मार्ग निराळे..माझा- तुझा संबंध एकडेच संपला......."ती कायमची निघुन गेली... हा मॊडुनपडला....संपलाच जणु काही....सर्व काही संपलेत्याच्यासाठी.. दिवस सरलेआणि याच्या मनातली दु:खाची लाट ऒसरुनसंतापाच्या लाह्या तड्तडायला लागल्या..त्यानेठरवलं, ’ तिने पॆशांसाठी आपल्याला सोडलंना..? मग आता पॆसाच कमवुन दाखवायचा.इतका की आपल्यापुढे सारं जग तिला थिटंदिसलं पाहिजे..’ पुढे.. या जिद्दीने पेटुनउठ्ला तो..झोकुन दिलं स्वतःला..! कष्टकेले..राब राब राबला..मित्रांन ीमदतकेली.चांगले लॊक भेट्ले..त्याचे दिवसपालटले..तो खुप श्रींमतझाला..स्वतःची कंपनी उभारली..पॆसा, नोकर,चाकर, गाड्या, मानमरातब सगळं कमावलं.विरहाच्या आगीतुन,प्रेमभंगाच्या अपमानास्पद दुःखातुन तो बाहेरपडला..उभा राहिला..जगण्यासाठी धडपडला आणि यशस्वीही झाला..पणतरीही त्याच्या मनात चुटपुट कायमचहोती..ती सोडुन गेल्याची..तिनंनाकारल्याची..आप ल्या गरीबीचा अपमानकेल्याची..तिच्यावरच्या प्रेमाची जागा एव्हाना तिरस्कारानेघेतली होती..एक दिवस त्याच्या आलिशानगाडीतुन तो जात होता..बाहेर मुसळधारपाऊस पडत होता..गाडिच्या काचेतुन बाहेरपाहतो तर म्हातारं व्रुद्ध जोडपं एकाचछत्रीत कुड्कुडत उभंहोतं..ं..भिजलेल्या त्या दोघांना पाऊल उचलणंअवघड झालं होतं.. त्यानेगाडी थांबवली..आणि नीट पाहीलं..हे ’ तिचेच’आई-वडील.!! त्याने त्यांच्याजवळगाडी थांबवली..त्यांन ा गाडीतबसण्याचा आग्रह करावा असं त्याला वाटतहोत..त्याच्या मनातली सुडाची आगजागी झाली होती..त्यांनी आपली श्रींमती पहावी..त्यानी आपली गाडी पहावी..आपली प्रगती पाहूनत्यांच्या लेकीनं जे काय केलं त्याचा पश्चातापव्हावा..असं त्याला मनोमन वाटतंहोत..तिला धडा शिकवण्याच्या..अ पमाना च्या घावांची परतफ़ेडकरण्याच्या एका वळणावर आपण आलॊ आहोत हेत्त्याला जाणवतं. ते दोघे मात्र स्मशानभुमीकडे थकल्या खाद्यांने चालतचराहातात..हा गाडीतुन उतरुन त्यांच्या मागेजातॊ. "..पाहतो आणि कोसळतोच.." तिचाचफ़ोटो..तसाच हसरा चेहरा...आण कबरीजवळठेवलेली त्याने दिलेली कागदांची फ़ुलं...हा सुन्न झाला...धावतचगेला कबरीकडे...तिच्य ा आईबाबांना विचारलं...काय झालं ते सांगा.... तेम्हणाले..."ती परदेशी कधीचगेली नाही.तिला ' कर्करोग’झाला होता..तो झाल्याचं कळलं तेव्हा थोडेदिवस होतएतिच्या हातात...आपल्या अकाली जाण्याचं दुःखतुझ्या वाट्याला येऊ नये म्हणुनप्रेमभंगाचा चटका देवुन ती गेली..तू संतापुनउभा राहशील..जगशील.. यावर तिचा विश्वासहोता.., म्हणुन तिनं तुला सोडुनजाण्याचा नाटक केले..ती गेली...आणि तूजगलासं.
No comments:
Post a Comment