आपली माणसं परखी होतात तेव्हा...!!
कुणाला कितीही आपण
आपलं मानलं तरीही,
शेवटी ते परखेच ठरतात.....
स्वतः करत राहतात चुका,
दोश मात्र दुस-यांना देतात.....
स्वतःच्या स्वार्थासाठी,
आपला वापर करतात.....
किती कठोर मनाची असतात माणसे,
दुस-यांच्या दुःखाचा आनंद साजरा करतात....
.
कितीही आपलं माना त्यांना,
शेवटी ते मतलबीच ठरतात.....
खोट्या प्रेमाचा आव आणुन,
दुस-यांच्या भावनेशी मनसोक्त खेळतात.....
अगोदर जिवाला जीव देण्याची भाषा करुन,
शेवटी आपला जीव घेऊन निघून जातात.....
कितीही कठोर असली तरी अशी माणसे,
आयुष्यात शेवटी नेहमी आठवत राहतात.....
कुणाला कितीही आपण
आपलं मानलं तरीही,
शेवटी ते परखेच ठरतात.....
स्वतः करत राहतात चुका,
दोश मात्र दुस-यांना देतात.....
स्वतःच्या स्वार्थासाठी,
आपला वापर करतात.....
किती कठोर मनाची असतात माणसे,
दुस-यांच्या दुःखाचा आनंद साजरा करतात....
.
कितीही आपलं माना त्यांना,
शेवटी ते मतलबीच ठरतात.....
खोट्या प्रेमाचा आव आणुन,
दुस-यांच्या भावनेशी मनसोक्त खेळतात.....
अगोदर जिवाला जीव देण्याची भाषा करुन,
शेवटी आपला जीव घेऊन निघून जातात.....
कितीही कठोर असली तरी अशी माणसे,
आयुष्यात शेवटी नेहमी आठवत राहतात.....

No comments:
Post a Comment